नाशिक : जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. तो भारतातही आता वेगाने आपले हात-पाय पसरू लागला आहे. देशातली करोनाग्रस्तांची संख्या ५०३ वर पोहचली आहे. तर महाराष्ट्रात ही संख्या १०१ वर पोहचली आहे. तर करोनामुळे आत्तापर्यंत १० जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी देशभरातील 548 जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊन तर अनेक शहरांमध्ये कर्फ्यू लावण्यात आला आहे. नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर पोलिसांची कारवाई केली जाणार आहे.दरम्यान, नाशिकचे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी कोरोनाबाबत महत्वपूर्ण संदेश दिला आहे.
Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Prev Post