Browsing Tag

Special editorial

रस्त्यांसाठीचा निधी वापरात अडथळे तर येणार नाही ना?

लोकशाही विशेष लेख गेल्या दहा वर्षापासून जळगाव शहरातील खराब रस्त्यांशी जळगावकर नागरिक झुंज देत आहेत. त्यातच गेल्या पाच वर्षापासून शहरासाठी अमृत पाणीपुरवठा योजनेच्या कामासाठी खोदकाम केल्याने रस्त्यांची चाळण झालेली आहे.…

68 व्या वर्षात पदार्पण करतांना

1955 साली कै. वामन हरी देशपांडे यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीला पूर्णपणे वाहिलेले लोकशाही हे वृत्तपत्र सुरु केले. 1960 ला संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर 1970 साली लोकशाही वृत्तपत्राची मालकी सौ. शांता वाणी यांना दिली. त्यानंतर…