मुंबई-गोवा महामार्ग पूर्ण करण्यासाठी सरकारला भिक दो आंदोलन !
पेण, लोकशाही न्यूज नेटवर्क
पेण दि. ७ गेल्या १४ वर्षापासून सरकारी अनास्थेमुळे रखडलेला मुंबई-गोवा या राष्ट्रीय महामार्गाची अक्षरशः चाळण झाली असून, हा महामार्ग पूर्ण व्हावा यासाठी सरकारने कोणती ठोस भूमिका घेतली नाही. गेली १४ वर्षे रखडलेला…