नाना पटोलेंचे अधिकार काढले, ‘त्या’ पत्रानंतर काँग्रेसमध्ये खळबळ
मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क
वंचितचे प्रमुख प्रकाश आंबेडकरांनी दिलेल्या एका पत्रानंतर काँग्रेसमध्ये एकच खळबळ उडाली आहे. राज्यातील महाविकास आघाडीमध्ये आणि इंडिया आघाडीमध्ये कुणाचा घ्यायचं आणि कुणाला नाही याचा निर्णय घेण्याचा अधिकार…