खा. उन्मेष पाटलांचा शासनाला घरचा आहेर
जळगाव जिल्ह्यात गिरणा आणि तापी या दोन मुख्य नद्या असून जिल्ह्याच्या या लाईफ लाईन आहेत, असे म्हटले तरी त्यांना अतिशयोक्ती होणार नाही. गिरणा नदी, तापी नदीतील पाण्याचा योग्य उपयोग केल्यास जिल्ह्यातील अनेकांचा पाण्याचा प्रश्न तसेच शेती सिंचनाचा…