भारतीय संघ विश्वचषक अंतिम सामन्यात हरल्याचे कारण राहुल गांधींनी सांगितले; राजकारण तापले…
राजस्थान, लोकशाही न्यूज नेटवर्क:
भारतीय संघ विश्वचषक अंतिम सामन्यात हरल्याचे खापर राहुल गांधींनी भर सभेत एका व्यक्तीवर फोडले आहे. त्यांनी राजस्थान मध्ये प्रचार करतेवेळी आपली भूमिका मांडली आहे. आपले खेळाडू…