दुर्गम आदिवासी भागातील एकोणावीस शाळा होणार बंद…
दहिगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क:
राज्य सरकारने नविन शैक्षणीक धोरण लागु करण्याचा निर्णय घेणार असल्याचे जाहीर केले असून या शैक्षणीक धोरणामुळे आदीवासी व ईतर गरीब मुले शिक्षणापासुन वंचीत राहण्याची भिती व्यक्त करण्यात येत आहे.…