सत्ता गेल्यापासून उद्धव ठाकरे बावचळलेत; चंद्रशेखर बावनकुळे
मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क
सत्ता गेल्यापासून उद्धव ठाकरे बावचळलेत, त्यांचं डोकं काम करत नाहीये. पुन्हा सत्तेत यायची संधी नाहीये. पक्ष फुटला आहे, चिन्हही गेलं आहे. आता महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस भाजपसोबत आली आहे. त्यामुळे…