भगर खाताय…. विषबाधा होऊ शकते… काळजी घ्या…. शासनाकडून सूचना जारी
मुंबई ;- राज्यात उपवासाला भगरीचे सेवन केल्यानंतर विषबाधा झाल्याच्या अनेक घटना घडल्याने सरकारने शक्यतो भगर खाऊच नका असे आवाहन केले आहे.जर भगर खायची असल्यास नेमकी काय काळजी घ्यावी याविषयी देखील सूचना सरकारने जारी केल्या आहे.
महाराष्ट्रात…