विद्यापीठात महापरिनिर्वाण दिनी कवी संमेलन
जळगाव ;- कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या विचारधारा प्रशाळेच्यावतीने बुधवार दि. ६ डिसेंबर रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी कवी संमेलन घेण्यात आले.
या कवी संमेलनाच्या अध्यक्षस्थानी…