विजेच्या धक्क्याने शेतकर्‍याचा मृत्यू

0

पारोळा | प्रतिनिधी

पारोळा तालुक्यातील पोपटनगर येथिल शेतकरी दयाराम राठोड ४० यांचा विजेच्या धक्क्याने मृत्यु झाला,याबाबत अधिक माहिती अशी कि तालुक्यातील पोपटनग येथिल शेतकरी दयाराम राठोड हे दि,७ रोजी आपल्या शेतातील पाण्याची मोटार सुरु करण्या साठी गेले असता त्यांना विजेचा शाॅक लागल्याने त्यांना गावातील पाडुरंग राठोड,कैलास राठोड, राहुल चव्हाण,यांनी खाजगी वाहानाने पारोळा कुटीर रूग्णालय येथे दाखल केले असता डाॅक्टरांनी तपासुन त्यांना मृत्यु घोषित केले या घटने ची माहिती कैलास राठोड यांनी पारोळा पोलिसात दिल्याने आकस्मात मृत्यु ची नोंद करण्यात आली आहे,पुढील तपास पारोळा पोलिस करित आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.