मुंबई-पुण्याकडचा लोंढा थांबावा

0

पिलखोड ता. चाळीसगाव | प्रतिनिधी 

गेल्या दोन-तीन दिवसातुन मुंबई येथून 150 ते 200 लोकं परिसरात आले आहेत त्यांना प्रवेश कसा दिला जातो हे संतापजनक चर्चा नागरिकात सुरू ते आल्यानंतर त्यांची वैद्यकीय तपासणी होणे अत्यंत गरजेचे असते गावात व परिसरात सर्रास फिरताना दिसत आहेत  त्यांची तालुका वैद्यकीय अधिकारी यांनी लक्ष घालावे अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.  गावाकडे येण्यासाठी ॲम्बुलन्स करून येत आहेत त्वरित संबंधित अधिकारी पोलीस डिपार्टमेंट यांनी लक्ष घालावे.

Leave A Reply

Your email address will not be published.