अकोले परिवाराने जतन केलाय चक्क ७५ वर्षापासूनचा तिरंगा
जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क;
(स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव यंदा अत्यंत उत्साहात साजरा केला गेला. मात्र जळगाव शहरात असेही काही परिवार आहेत ज्यांनी ’१५ ऑगस्ट १९४७’ या तारखेची प्रत्यक्ष आठवण आपल्या हृदयात साठवून ठेवली आहे. असेच एका…