लोकशाही, विशेष लेख
समस्त मानव जातीचे प्रथम लक्ष सुख आणि ऐश्वर्य प्राप्ती नसून केवळ ज्ञान प्राप्ती हेच आहे. कारण सुख आणि ऐश्वर्य यांचा अंत निश्चित आहे. मात्र ज्ञान हे चिरकाल टिकणारे सत्य आहे. मनुष्य अज्ञानाच्या अंधकारामुळे…
लोकशाही न्युज नेटवर्क
व्यर्थ वायफळ बडबड करण्यापेक्षा मौन धारण करणे फायदेशीर असल्याचे समाजात जुन्या लोकांनी सांगून ठेवले आहे . जीवनात मौन राहण्यामध्येही शक्ती दडली आहे. याचा फायदा मानवाला होऊ शकतो. शास्त्रज्ञांनी देखील हे मान्य केले आहे…