मी पोहरादेवीची शपथ घेऊन सांगतो की, अमित शहांनी मुख्यमंत्रीपदाचा शब्द पाळला नाही -उद्धव ठाकरे
यवतमाळ ;- अनेकांना मुख्यमंत्री बनण्याची हौस आहे. मात्र, सत्तेच्या या साठमारीत सामान्यांना काय मिळणार आहे? शेतकऱ्यांना काय मिळणार आहे? शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढतच आहेत. त्या रोखण्यासाठी काही पाऊले उचलणार आहात की नाही? मी पोहरादेवीची शपथ…