बापरे! ऊन नाही आगीच्या ज्वाळा म्हणा, या जिल्ह्यात पारा 50 अंशांवर पोहोचला…
जयपूर, लोकशाही न्यूज नेटवर्क;
राजस्थानमध्ये उष्णतेच्या लाटेमुळे एकाचा मृत्यू झाला. जयपूरच्या हवामान केंद्रानुसार, गेल्या २४ तासांत जोधपूर, बिकानेर आणि कोटा विभागात अनेक ठिकाणी 'उष्णतेची लाट आणि तीव्र उष्णतेची लाट'…