धक्कादायक.. उष्माघातामुळे राज्यात 25 जणांचा बळी
मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क
राज्यात सध्या विचित्र तापमान पाहायला मिळत आहे. राज्यातील काही भागात अवकाळी पाऊसाचा इशारा तर काही भागात उष्णतेच्या लाटेचा इशारा दिलाय. या उष्माघातामुळे अनेक लोक दगावले आहेत. तसेच उष्माघातापासून नागरिकांनी…