दुष्काळात तेरावा महिना…!
लोकशाही संपादकीय लेख
जळगाव शहरातील नागरिक खराब रस्ते, स्वच्छतेची समस्या, रस्त्यावरील खड्डे आणि चिखल, तुंबलेल्या गटारी, महामार्गावरील बंद पथदिवे, प्रलंबित शिवाजीनगरच्या उड्डाण पुलाचे बांधकाम आदी समस्यांनी जळगावकर त्रस्त असतांना…