आजपासून थंडीचा कडाका वाढणार
जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क
राज्यात आजपासून गारठा वाढणार आहे. उत्तर भारतात पश्चिमी चक्रवात तीव्र झाल्याने त्या भागातून शीतलहरी राज्याकडे असून गुजरात किनारपट्टीवर वार्याची चक्रीय स्थिती तयार झाल्याने महाराष्ट्रात सोमवारपासून…