विधान परिषद निवडणुकीतही भाजपाचे सर्व उमेदवार विजयी होतील
मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क
महाविकास आघाडीने ठरल्याप्रमाणे उमेदवार मागे घेतला नसल्याने विधान परिषद निवडणुकीसाठी मतदान अटळ आहे. राज्यसभा निवडणुकीप्रमाणेच विधान परिषद निवडणुकीतही भारतीय जनता पार्टीचे सर्व पाचही उमेदवार विजयी होतील, असा…