आंदोलनात ७०० शेतकऱ्यांचा मृत्यू; राहूल गांधींचा मोदींवर हल्लाबोल
नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क
आज लोकसभेत काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी कृषी कायद्यांविरोधातील आंदोलनादरम्यान झालेल्या शेतकऱ्यांच्या मृत्यूचा मुद्दा उपस्थित करत मोदी सरकारवर हल्लाबोल केला. तसेच मृत शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना…