कबचौ उमविच्या दीक्षांत समारंभात २० हजार ७५ स्रातकांना पदव्या बहाल होणार
जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचा ३० वा दीक्षांत समारंभ मंगळवार दि. २४ मे २०२२ रोजी सकाळी ९.३० वाजता विद्यापीठाच्या दीक्षांत सभागृहात संपन्न होत असून त्याची तयारी पूर्ण झाली आहे.…