धक्कादायक; १२ वीच्या विद्यार्थिनीचा डोक्यात ताप शिरून दुर्दैवी मृत्यू…
कोल्हापूर, लोकशाही न्यूज नेटवर्क:
परीक्षेचा काळ म्हटला म्हणजे मुलांच्या समोर अभ्यास एके अभ्यास हा पाढा सुरु होतो. त्यामुळे त्याची मानसिकता हि फक्त त्या दृष्टीने तयार होते. आणि त्याचा ताण ते अतिरिक्त घेतात. अशातच या काळात…