जळगाव विमानतळांच्या बळकटीकरणांचा प्रस्ताव पाठविण्यात यावा-गिरिष महाजन
जळगाव,;- उच्च अधिकार समितीकडे जळगाव विमानतळांच्या बळकटीकरणांचा प्रस्ताव पाठविण्यात यावा. फेब्रुवारी २०२४ पर्यंत जिल्ह्यात विमानसेवेचा शुभारंभ झाला पाहिजे. अशा सूचना राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरिष महाजन यांनी आज येथे दिल्या.…