वाघूर धरणाच्या जलसाठ्यात वाढ, पाण्याचा प्रश्न तूर्तास मिटला
जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क
धरणांमध्ये जलसाठा वाढला आहे. जोरदार झालेल्या पावसामुळे जलसाठा वाढून जळगावकरांच्या पाण्याचा प्रश्न यावर्षी मिटला आहे. एकूण तेरा माध्यम, तीन मोठ्या प्रकल्पात मिळून एकूण ८९.८९ टक्के जलसाठा जिल्ह्यात आहे. यामुळे…