भारताला जो छेडेल त्याला भारत सोडणार नाही; राजनाथ सिंग यांचा इशारा (व्हिडीओ)
धुळे, लोकशाही न्यूज नेटवर्क
भारताने आजवर आक्रमण केलेलं नाही किंवा कब्जा केलेला नाही. भारताला जो छेडेल त्याला भारत सोडणार नाही. आम्ही इकडंच नाही तर तिकडं जाऊनही मारु शकतो, अशा शब्दात केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी पाकिस्तानला…