केंद्र सरकारने डाळींची साठेबाजी टाळण्यासाठी साठा करण्याची मर्यादा केली निश्चित
नवी दिल्ली
कोरोना सारख्या गंभीर आजाराच्या काळात सामान्य माणसाचे उत्पन्न कमी झाले आहे. तसेच दैनंदिन गरजेच्या वस्तू सुद्धा महागल्या. त्यामुळे मध्यमवर्गीयांच्या खिशाला चांगलीच कात्री लागली आहे, त्यातच गरीबांची स्थिती अजून दयनीय झाली…