योग्य दृष्टिकोन कोणत्याही परिस्थितीला फायदेशीर – स्वामी डॉ. ज्ञानवत्सलदास
लोकशाही न्यूज नेटवर्क
जीवनात विजय आणि पराभव हे बाहेरून ठरवले जात नाहीत, तर व्यक्तीची मानसिकता व त्याच्या विचारांच्या आधारे ते ठरतात. एखादा माणूस मनातून हरल्यावरच वास्तवात हरतो...जीवनात दृष्टिकोनदेखील खूप महत्त्वाचा आहे. अमुक काम शक्य…