नमो शेतकरी योजनेतून शेतकऱ्यांना मिळणार १२ हज़ार रुपये
मुंबई : लोकशाही न्युज नेटवर्क
गेल्या वर्षभरात शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं होतं. त्यामुळे या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी काहीतरी भरीव तरतुद केली जाईल अशी अपेक्षा होती. या अर्थसंकल्पातून राज्य सरकारने शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे.…