सप्टेंबरमध्ये महागाई दर 7.41 टक्क्यांवर; एप्रिल नंतरचा उच्चांक…
नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क:
महागड्या खाद्यपदार्थांमुळे देशात किरकोळ महागाई वाढली आहे. सप्टेंबरमध्ये महागाईचा दर .41 टक्क्यांनी वाढून 7.41 टक्क्यांवर पोहोचला आहे, जो या वर्षी एप्रिलनंतरचा उच्चांक आहे. सरकारी…