.. तर सरकार कोसळले नसते – बाळासाहेब थोरात
मुंबई , लोकशाही न्युज नेटवर्क
शरद पवारांना विचारून जर पहाटेचा शपथविधी झाला असता, तर सरकार कोसळले नसते. तसेच मी नाराज असल्याचे मला मीडियामुळे समजले. मी नाराज नव्हतोच, असे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी सांगितले आहे.…