“बिजप्रक्रिया”; रोग प्रतिबंधासाठी कशी आहे वरदान…
लोकशाही विशेष लेख
भारत हा कृषिप्रधान देश असतांना भारतीय लोकसंख्या पाहता लोकांची अन्नाची गरज भागवणे हे आज सर्वात मोठे आव्हान आहे. हाच उद्दिष्ट ठेवत शेतकरी शेती उत्पादन कसा वाढेल याच संशोधनात असतात. विविध नवनवीन तंत्रज्ञानाद्वारे शेतीची…