रामायण ,महाभारत, गीतेचा आदर्श न घेतल्याने मनुष्य भाऊबंदांपासून दूर – पंडित पुष्पा नंदन महाराज
जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क
आपल्या कुटुंबात भारत भूमीचे सर्वश्रेष्ठ पवित्र ग्रंथ रामायण महाभारत गीतेचा आदर्श न घेतल्यामुळेच माणूस भाऊबंदा पासून दूर झाला आहे. त्यामुळेच पूर्वीच्या घट्ट नात्यांमध्ये अंतर निर्माण झाले आहे. द्वेष…