शेतकऱ्यांना दहशतवाद्यांसारखी वागणून देणं हे दुर्देवी- संजय राऊतांची मोदी सरकारवर टीका
मुंबई : राजधानी दिल्लीमध्ये केंद्राच्या नव्या कृषी कायद्याविरोधात सध्या शेतकऱ्यांचे आंदोलन सुरु आहे. पोलीस आणि शेतकरी यांच्यात चकमक सुरु आहे.याच मुद्द्यावरून शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. दिल्लीच्या वेशीवर…