निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय; मणिपूरनंतर अरुणाचलच्या आठ जागांवर पुन्हा मतदान…
नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क;
मणिपूरनंतर भारताच्या निवडणूक आयोगाने अरुणाचल प्रदेशमध्येही फेरमतदान घेण्याचा निर्णय घेतला आहे. अरुणाचल प्रदेशातील आठ मतदान केंद्रांवर पुन्हा मतदान होणार आहे. अरुणाचल प्रदेशमध्ये १९…