पाण्यासाठी भटकत जरी दूर देशी फिरेन..
लोकशाही विशेष लेख (भाग एक)
पाण्याची टंचाई ही एक गंभीर जागतिक चिंतेची बाब आहे. उन्हाळा आला की पाणी ही भारतातील सोन्याइतकी मौल्यवान वस्तू बनते. विशेषत: भारतासारख्या जलसमृद्ध देशातील जनतेला याचे परिणाम भोगावे लागतात. भारतातील प्रचंड वाढत…