महाराष्ट्र सरकारला १२ हजार कोटींचा दंड; काय आहे प्रकरण ?
मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क
महाराष्ट्र सरकारला मोठा दणका बसला आहे. पर्यावरण रक्षणाच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी महाराष्ट्राला दोषी ठरविण्यात आले असून महाराष्ट्र शासनाला बारा हजार कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.
.. म्हणून…