खानदेशात कोरडा दुष्काळ जाहीर करावा;आमदार जयकुमार रावल
जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क
खानदेशमध्ये सरासरीच्या तुलनेत खूप कमी पाऊस पडला आहे. पावसाने दीड महिन्यापासून दडी मारली आहे. त्यामुळे खरिपातील पिके धोक्यात आली आहेत. आता जरी पाऊस झाला तरी, पिकांना जीवनदान मिळण्याची शक्यता नाही. त्यामुळे…