नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा; शिंदेंनी दिले महत्वाचे आदेश
मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क
राज्यात अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठं नुकसान झालं आहे. या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं उभं पीक आडवं झालं असून शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान झालं. याचदरम्यान राज्य सरकारने शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला…