राहुल गांधी यांनी लाल चौकात तिरंगा फडकावला
नवी दिल्ली लोकशाही न्यूज नेटवर्क
काँग्रेसची भारत जोडो यात्रा शेवटच्या टप्प्यावर पोहोचली आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी रविवारी श्रीनगरमधील पंथा चौकातून भारत जोडो यात्रेला सुरुवात केली. यानंतर भारत जोडो यात्रा लाल चौकाकडे रवाना झाली.…