उष्माघात टाळण्यासाठी अशी घ्या काळजी ; या रसदार फळांचे सेवन ठरेल फायदेशीर
मुंबई ;- उन्हाळा आला की अनेक गोष्टींची काळजी घ्यावी लागते. कडक उन्हातून फिरणे टाळावे, मात्र बाहेर जायचेच असेल तर संपूर्ण शरीर झाकेल असे सैल, सुती कपडे, डोळ्यांना सनग्लासेस असावेत. उन्हाळ्यात शरीरातील पाण्याचे प्रमाण योग्य ठेवणे गरजेचे असते.…