१२वी च्या निकालात तब्बल ‘इतके’ टक्क्यांनी झाली घट…
लोकशाही न्यूज नेटवर्क
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने फेब्रुवारी- मार्च २०२३ मध्ये घेतलेल्या बारावीच्या परीक्षेत १४ लाख १६ हजार ३७१ विद्यार्थ्यांपैकी ९१. टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाला आहेत. राज्यात…