हिंदु जनजागृती समितीचा जळगावात ‘हिंदूसंघटन मेळावा’ संपन्न !
जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क
अनादी अनंत काळापासून भारत हिंदु राष्ट्र होता आणि आहे. स्वातंत्र्यपूर्व काळी भारतात ५६६ राजसंस्थाने होती. वर्ष १९५० ला आपण संविधानाचा स्वीकार केला. १९७६ मध्ये तत्कालीन केंद्र सरकारने ४२ वी घटनादुरुस्ती करून…