केंद्राचा राज्यांना इशारा; उष्माघातापासून सावध रहा
नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क
देशासह राज्यात उष्म्याचा तडाखा सुरूच आहे. या वाढत्या उष्माघाताचा नागरिकांना गंभीर त्रास होण्याची भीती आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना पत्र लिहून अॅलर्ट जारी…