गांधी रिसर्च फाउंडेशनतर्फे पर्यावरण अभ्यासक दिलीप जोशी यांचे रविवारी व्याख्यान
जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क
ज्यांनी आयुष्यभर फक्त शेती, माती, पाणी आणि शेतकऱ्यांचा ध्यास घेतला असे भूमिपुत्र, ज्यांच्यावर गांधी विचारांचा पगडा होता असे श्रद्धेय भवरलालजी जैन यांनी शेतीमध्ये ज्ञान, विज्ञान व तंत्रज्ञानाचे सुयोग्य प्रयोग…