शेतीतूनच समृद्धी आणि प्रतिष्ठा मिळेल – अनिल जैन
जैन हिल्स येथे फालीच्या १० व्या संम्मेलनाचा समारोप
जळगाव,;- शेतीत नावीण्यपूर्ण प्रयोग करून शेतीतून समृद्धी आणि प्रतिष्ठा मिळवू शकता. २०४७ पर्यंत भारत विकसीत देश बनेल व त्यासाठी कृषी क्षेत्र अत्यंत मोलाची भूमिका बजावेल.’ भारतीय शेती व…