प्रवाशांना दिलासा.. उत्सव विशेष रेल्वे गाड्यांच्या कालावधीत वाढ
भुसावळ, लोकशाही न्यूज नेटवर्क
सणासुदीच्या पाश्र्वभूमीवर रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी, रेल्वेने मुंबई ते रीवा आणि पुणे ते जबलपूर, जबलपूर ते कोइम्बतूर दरम्यान धावणाऱ्या…