शेतकऱ्यांनो ई-पीक पाहणीसाठी मुदत वाढ
जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क
शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाने १ रुपयात पीकविमा योजना राबवली असून नुकसान भरपाई मिळण्यासाठी पीकपेरा बंधनकारक आहे. मात्र जिल्ह्यातील ४ लाख ९३ हजार शेतकऱ्यांनीही अजूनही पीक पेऱ्याची नोंद केलेली नाही. तर…