ओडिशात अतिसारामुळे 6 मृत, 71 रुग्णालयात…
भुवनेश्वर, लोकशाही न्यूज नेटवर्क;
ओडिशाच्या रायगडा जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये खुल्या विहिरीचे दूषित पाणी पिल्यानंतर अतिसारामुळे किमान सहा जणांचा मृत्यू झाला आहे. आणि इतर 71 जण रुग्णालयात दाखल आहेत, असे अधिकाऱ्यांनी शनिवारी…