ओबीसी आरक्षणावरून श्रेयवाद सुरु
मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क
सर्वोच्च न्यायालयाने बांठिया आयोगाचा अहवाल स्वीकारला आहे. यामुळे आता ओबीसी आरक्षणासह निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला असून या अहवालातील शिफारशीनुसार राज्यातील निवडणुका घ्या, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिलाय.…